Ranji Trophy 2022: 26 चौकार..3 षटकार..अजिंक्य रहाणेने ठोकलं द्विशतक
अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकून टीम इंडियात पुनरागमनाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. रहाणे मुंबईच्या दुसऱ्या रणजी सामन्यात हैदराबादविरुद्ध 204 धावा करून बाद झाला. रहाणेने आपल्या डावात 261 चेंडू खेळले तर 253 चेंडूत…
Read More...
Read More...