औरंगाबादमध्ये विहिरीत बुडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. शेतांमध्ये गेलेल्या या दोन बहिणी गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता होत्या. सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास शेतातील…
Read More...
Read More...