देशातील पहिले आधार कार्ड 29 सप्टेंबर 2010 रोजी रंजना सोनवणे यांचे बनले होते. रंजना या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली येथील रहिवासी आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली गावातून आधार कार्ड बनवण्याची… Read More...
राज्यात साधारण 136.68 लाख मे.टन कांद्याचे उत्पादन खरीप व रब्बी हंगामामध्ये घेण्यात येते. बहुतांश शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेले गोदाम उपलब्ध नसल्याने खरीप व रब्बी हंगामातील कांदा काढला की लगेचच विकावा… Read More...
मुंबई : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून यंदा प्रथमच महाराष्ट्र राजभवन येथे ‘तेलंगणा राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २ जून) झालेल्या या कार्यक्रमात तेलंगणाच्या संस्कृतीचे… Read More...
असे म्हणतात की केवळ एक चांगला जलतरणपटू समुद्राचा आनंद घेऊ शकतो. जर तुम्हाला पोहायला येत नसेल तर तुम्ही समुद्राचा आनंद घेण्याचा विचारही करू शकत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा समुद्राविषयी सांगणार आहोत जिथे पोहणे न जाणणाऱ्या व्यक्तीलाही पोहणे… Read More...
Train Accident Video: ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या वेदनादायक अपघातात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. रेल्वे टीम व्यतिरिक्त एनडीआरएफ,… Read More...
राजस्थानमधील भिलवाडा येथे भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाची ओळख करून देणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे चुलत बहिणीच्या मृत्यूने हादरलेल्या भावाने तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जळत्या चितेत उडी घेतली. यामुळे तो गंभीररित्या भाजला. मात्र… Read More...
सायकलमुळे आपले आरोग्य सुधारते तसेच त्याच्यामुळे पर्यावरणाचे ही मोठ्या प्रमाणात रक्षण होते. सायकल चालवल्यामुळे शारिरीक व मानसिक आरोग्य देखील सुधारते. दररोज किमान अर्धा तास सायकल चालवल्याने लठ्ठपणा, हृदयविकार, मानसिक आजार, मधुमेह अशा अनेक… Read More...
सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्याची चांगली बातमी लवकरच मिळू शकते. केंद्र सरकारने शुक्रवारी खाद्यतेल संघटनांना प्रमुख खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) प्रति लिटर 8-12 रुपयांनी कपात करण्याचे निर्देश… Read More...
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात जुने आणि मजबूत जोडपे आहेत. आयुष्यात कितीही ट्विस्ट आले किंवा वळणे आले, पण दोघांनीही प्रसंग अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत. एक काळ असा होता जेव्हा अमिताभ आणि जया एकाच छताखाली राहूनही… Read More...