शेतकऱ्यांचा वेढा उठला! ३७८ दिवसांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता
केंद्र सरकारच्या वादग्रस्त ३ कृषी कायद्यांविरोधात ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांनी चिवट झुंज दिली आणि ती यशस्वीही ठरली. सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर तब्बल ३७८ दिवस चाललेल्या या ऐतिहासिक आंदोलनाची अखेर…
Read More...
Read More...