बाळासाहेबांनाच भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडून राष्ट्रवादीशी हातमिळवणी करायची होती- नवाब मलिक
मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीतच भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीकडे प्रस्तावही पाठवला होता. काही कारणास्तव त्यांनी दहा वर्षांपूर्वी दिलेला प्रस्ताव मान्य…
Read More...
Read More...