World Record: भारताने 18 वर्षांनंतर तोडला पाकिस्तानचा ‘हा’ विश्वविक्रम, गिनीज बुकमध्ये…

भारताने जगात पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. जगातील सर्वाधिक ध्वज एकाच वेळी फडकवून त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील भोजपूरमध्ये 'वीर कुंवर सिंह…
Read More...

सावंतवाडी संस्थानच्या युवराजांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

सावंतवाडी - येथील संस्थानचे युवराज लखमराजे भोसले (Lakhmaraje Bhosle) यांनी मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)…
Read More...

IPL 2022: चेन्नईसाठी प्लेऑफचे दरवाजे बंद झाले आहेत का? जाणून घ्या समीकरण

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने या मोसमात सलग आठ सामने गमावल्यानंतर मुंबईचा संघ  प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर चेन्नई सुपर किंग्जला (CSK) सोमवारी सहाव्या पराभवाला…
Read More...

पाठदुखी होण्याची ही आहेत 4 मोठी कारणं: लवकर बदल या सवयी

Back Pain Reason: पाठदुखी अनेक कारणांमुळे असू शकते, परंतु आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतेकांना पाठदुखीचा त्रास होऊ लागतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायाम न केल्यामुळे वयाच्या 30 वर्षापूर्वीच तरुणांना पाठदुखीची तक्रार सुरू होते.…
Read More...

आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू. मुंबईत आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामं करत आहोत. प्रवास हा विकासाचाही असायला हवा. त्या दृष्टीने आज जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून, मुंबईने करून दाखवलं आहे.…
Read More...

मोठी बातमी! सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी ‘या’ शिवसेना नेत्याला अटक

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे. महाडेश्वर यांना खार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले…
Read More...

दादागिरी करुन याल तर तुमची दादागिरी मोडून काढू, मुख्यमंत्र्यांनी घेतला राणा दाम्पत्याचा समाचार

मुंबई - "आमच्या घरीच हनुमान चालिसा म्हणायची होती, तर चांगल्या भाषेत सांगायला हवे होते. निरोप धाडायला हवा होता. पण दादागिरी करुन याल तर आम्ही तुमची दादागिरी मोडून काढू, ती कशी मोडायची, हे आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलंय",…
Read More...

राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई - महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो,…
Read More...

”मी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही”, खासदार नवनीत राणांचा पोलिसांवर आरोप

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान करत, सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.…
Read More...