राज्यात पुन्हा जलयुक्त शिवार अभियान सुरू, 25 हजार दुष्काळग्रस्त गावांना मिळणार मदत
Jalyukta Shivar Abhiyan To Resume In Maharashtra: राज्यसरकार आपला प्रमुख प्रकल्प जलयुक्त शिवार अभियान (JSA) राज्यभरातील 25,000 दुष्काळग्रस्त गावांमध्ये पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात वसलेल्या या गावांमधील…
Read More...
Read More...