ठाकरे सरकार धावलं मदतीला, आसाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थ्यांची अखेर सुटका

WhatsApp Group

गुवाहाटी – भारतीय सैन्य भरतीसाठी आसाममध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थींच्या अखेर सुटका झाली आहे. सैन्य भरतीसाठी गेलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना आसाममध्ये क्वारंटाईन करण्यात आवे होते. या विद्यार्थींच्या जेवणाची सोयही तेथील आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही सर्व मुलं खूप चिंतेत होती.

या सर्व विद्यार्थ्यांनी आसाममधून बाहेर काढा अशी विनवनी महाराष्ट्र सरकारकडे केली होती. ती अखेर पूर्ण झाली असून या सर्व विद्यार्थ्यांची सुटका झाली आहे. ते लवकरत सुखरूप महाराष्ट्रात पोहोचतील.

 

सविस्तर बातमी अपडेट होत आहे…..