Vidur Niti: माणसांच्या ‘या’ 6 सवयी त्यांच्या सुखी जीवनात सर्वात मोठा अडथळा ठरतात
विदुर नीती हे महात्मा विदुर आणि धृतराष्ट्र यांच्या म्हणींचे संकलन आहे. यामध्ये माणसाच्या त्या 6 सवयी सांगण्यात आल्या आहेत, ज्यांमुळे माणसाचे आयुष्य नरक बनते. या सवयी जाणून घेऊया. राग: राग हा माणसाचा सर्वात मोठा दोष आहे. माणसाने कधीही जास्त रागावू नये. रागाच्या भरात एखादी व्यक्ती अशा काही गोष्टी करते ज्याचे नुकसान तो आयुष्यभर भरून काढू शकत … Continue reading Vidur Niti: माणसांच्या ‘या’ 6 सवयी त्यांच्या सुखी जीवनात सर्वात मोठा अडथळा ठरतात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed