Chanakya Niti: असे व्यक्ती आयुष्यात कधीही अयशस्वी होत नाहीत

प्रत्येक माणसामध्ये काही ना काही ताकद आणि कमकुवतपणा असतात. जो आपल्या कर्माचा विचार करतो तोच जीवनात यशस्वी होतो. काय बरोबर आणि काय चूक हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ शकाल. विजय-पराजय हे कठोर परिश्रमावर तसेच निसर्गावर अवलंबून असते. चाणक्य नीतीमध्ये जीवनात कोणत्या व्यक्तीला पराभूत करणे कठीण आहे, हे सांगितले … Continue reading Chanakya Niti: असे व्यक्ती आयुष्यात कधीही अयशस्वी होत नाहीत